समज गैरसमज चंद्रग्रहण व सुर्यग्रहण
बर्याच रुग्नाचे आग्रहापर ...लेख:- #सुर्यग्रहण वा #चंद्रग्रहण व #गर्भवती_स्त्री(भाग3) सुर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण...ह्याचा गर्भवतीस्त्रीवर परिणाम होतो का? तर ह्याबाबत अशा केसे स एेकीवात नाही..परंतु ग्रंथामध्ये वा हिंदु धर्मामध्ये आघ्यायिका आहे..की त्याकाळी गर्भवती स्री ने बाहेर पडु नये ,शस्त्रे,लोखड वा काही सुई वैगेर घेवु नये,तसेच ग्रहणाच्या अगोदर जेवुन घ्यावे,त्या काळात झोपु नये तसेच अगोदर व नंतर अंघोळ करावी..परंतु संशोधनात्मक विचार केला तर पौर्णिमा व अमावस्याला ज्या प्रमाने साागराला भरती येते त्याचप्रमाने गर्भवती स्त्रीच्या पोटातील गर्भोदकाचे प्रेशर वाढते व प्रसव कळा सुरु होतात..हे बर्याच वेळा दिसुन येते..त्याचप्रमाने पोर्णिमा व अमावस्येचा परिणाम हा अपस्मार व उन्मादाच्या रुग्नामध्ये ही होतो..त्यांच्या सुषुम्नाजलाचे प्रेशर वाढते व त्यांना अपस्माराचे झटके येतात.. त्याचप्रमाने ग्रहनामध्ये ज्यावेळी चंद्रावरील वा सुर्यावरील छाया निघुन जाते तेव्हा काही काळ अतिप्रखर किरने प्रुथ्वीवर पडतात त्याचा परिणाम हा गर्भवतीवरच नाही तर जलमहाभुत ,रक्त धातु व पित्त दोष ह्यावरही होतांना दिसेल....